शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उष्मघाताने डाऊळच्या शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2016 23:44 IST

वाढवणा (बु.) : उदगीर तालक्यातील डाऊळ येथील शेतकरी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शनिवारी दुपारी गेला असता,

उन्हाची तीव्रता : उदगीर तालुक्यातील पहिला बळीवाढवणा (बु.) : उदगीर तालक्यातील डाऊळ येथील शेतकरी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शनिवारी दुपारी गेला असता, तीव्र उन्हाच्या झळा असह्य झाल्याने त्याचा मृत्यू झाला. उदगीर तालुक्यातील हा पहिला बळी आहे.वाढवणा (बु.) परिसरातील डाऊळ येथील शेतकरी व्यंकट माणिकराव भिसे (३९) हे दुपारी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी दुपारी गेले होते़ दुपारच्या तीव्र उन्हाच्या झळा सहन न झाल्याने त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. जवळच असलेच्या त्यांच्या पत्नीने व्यंकट भिसे यांना उपचारासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.उष्मघाताचा बळी...शेतकरी व्यंकट भिसे यांना रक्तदाबाचा त्रास होता. कदाचित ते उन्हात गेल्यामुळे हा त्रास अधिक बळावला असेल आणि त्यातच त्यांचा हृदयविकराच्या धक्काने मृत्यू झाल्याचे उदगीर येथील डॉ. नेहा बाहेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उन्हाचा पारा ४३ अंशावर गेल्याने, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.