शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकातील उपहार गृहाच्या चिमणीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:28 IST

रेल्वेस्थानकातील उपाहारगृहामधील धूर सोडणाऱ्या चिमणीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्दे अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंधरा मिनिटांत आग विझवली. 

औरंगाबाद : रेल्वेस्थानकातील उपाहारगृहामधील धूर सोडणाऱ्या चिमणीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंधरा मिनिटांत आग विझवली. 

रेल्वे स्थानकामध्ये उपाहार गृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्टोव्हचा वापर केला जातो. याच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी चिमणीद्वारे तो बाहेर सोडला जातो.  अनेक महिन्यांपासून चिमणी स्वच्छ झालेली नसल्याने खाद्यपदार्थ तळले जात असताना हवेत तेलाचे कण उडून ते चिमणीच्या डकमध्ये साचले जातात. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास या उपहार गृहात पुरी तळण्यात येत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडाला. यामुळे चिमणीच्या आतील भागात साचलेल्या तेलाच्या थराने पेट घेतला. 

यामुळे आगीचे लोळ बाहेर आले. घटनेची तीव्रता लक्षात घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने पंधरा मिनिटांत आग विझवली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नसल्याचे स्टेशन मास्तर लक्ष्मीकांत जखडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :fireआगAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनpassengerप्रवासी