शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

फळझाडे लागवडीवर भर...!

By admin | Updated: June 24, 2017 23:44 IST

जालना : वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलातील फळझाडे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलातील फळझाडे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. राज्य शासनाने चार कोटी वृक्षलागवडीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गतच जिल्ह्यात यंदा लागवड करण्यात येत असलेल्या साडेआठ लाख वृक्षांपैकी एक लाख २० हजार फळझाडे लावण्यात येणार आहे.गतवर्षी जिल्ह्याला साडेचार लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. पैकी ८० हजारांवर फळझाडांची लागवड करण्यात आली होती. पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी फळवर्गीय झाडांची लागवड करणे गरजेचे यंदा हे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याच्या स्त्रोतांसह फळवर्गीय झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे जंगली डुकरे, हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात पिंकाचे नुकसान करतात. एक जुलै रोजी मोठ्या प्रमाणात फळवर्गीन झाडांची सुध्दा लागवड करण्यात येणार असल्याचे वन विभागाने नियोजन केले असल्याची माहिती आहे. यामध्ये बोर, चिंच, पालावर्गीय झाडे लावल्यावर भर देण्यात येत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन निकुंभ म्हणाले. शासनाच्या बहुतेक सर्वच विभागांना वृक्षलागवडीची सक्ती करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे जागा मिळेल तेथे लावण्याची गरज आहे.