शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

फळझाडे लागवडीवर भर...!

By admin | Updated: June 24, 2017 23:44 IST

जालना : वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलातील फळझाडे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलातील फळझाडे जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जंगलातील प्राणी गावाच्या दिशेने येत आहेत. राज्य शासनाने चार कोटी वृक्षलागवडीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गतच जिल्ह्यात यंदा लागवड करण्यात येत असलेल्या साडेआठ लाख वृक्षांपैकी एक लाख २० हजार फळझाडे लावण्यात येणार आहे.गतवर्षी जिल्ह्याला साडेचार लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. पैकी ८० हजारांवर फळझाडांची लागवड करण्यात आली होती. पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी फळवर्गीय झाडांची लागवड करणे गरजेचे यंदा हे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याच्या स्त्रोतांसह फळवर्गीय झाडे नष्ट होत आहेत. त्यामुळे जंगली डुकरे, हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात पिंकाचे नुकसान करतात. एक जुलै रोजी मोठ्या प्रमाणात फळवर्गीन झाडांची सुध्दा लागवड करण्यात येणार असल्याचे वन विभागाने नियोजन केले असल्याची माहिती आहे. यामध्ये बोर, चिंच, पालावर्गीय झाडे लावल्यावर भर देण्यात येत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन निकुंभ म्हणाले. शासनाच्या बहुतेक सर्वच विभागांना वृक्षलागवडीची सक्ती करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे जागा मिळेल तेथे लावण्याची गरज आहे.