शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शिवसेनेच्या मोर्चाकडे शेतकºयांनीच फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:58 IST

शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने काढलेल्या आजच्या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकºयांनीच पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने काढलेल्या आजच्या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकºयांनीच पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसोबतच शहरातील पदाधिकारी मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चाला बºयापैकी स्वरुप आले.शिवसेनेच्या वतीने सकाळी १० वाजता मोर्चा निघणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हा मोर्चा १२ वाजता निघाला. तेव्हा केवळ हजार ते दीड हजार लोक यात सहभागी होते. मोर्चा विभागीय आयुक्तालयावर जाणार असल्याचे माहीत असल्याने खेड्यापाड्यातून आलेले आणखी दोन हजारांहून अधिक लोक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातूनच मोर्चात सहभागी झाले. जिल्हास्तरीय मोर्चात ग्रामीण भागातून अत्यल्प लोक सहभागी झाले. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर निघालेल्या मोर्चाकडे जिल्ह्यातील शेतकºयांनीच पाठ फिरवल्याचे दिसले. औरंगाबाद शहरातील नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, शिवसेना जिल्हा, तालुका आणि शहरातील पदाधिकारी, महिला आघाडी मोर्चात सहभागी झाली होती.शिवसेनेचा मोर्चा म्हटले की, हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. ठिकठिकाणी रस्ते बंद करावे लागतात, मोर्चेकºयांच्या वाहनांची व्यवस्थाही वेगळी करावी लागते. आजच्या मोर्चाच्या प्रसंगी मात्र असे कोणतेही चित्र पाहायला मिळाले नाही. औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी केवळ तासभर पोलिसांनी रस्ता बंद ठेवला होता.