शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

शेतकरी संघटनांचा नवा राजकीय पक्ष - रघुनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:03 IST

प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

औरंगाबाद : प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय निर्माण करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.काँग्रेसने शेतीमालाला भाव दिला नाही म्हणून भाजपाला निवडून आणले; मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करता येणार नाही, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल, तर या प्रस्थापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकºयांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही देशभरात उमेदवार उभे करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.अजून नवीन पक्षाचे नाव निश्चित केले नाही. पुढील आठवड्यात अलाहाबाद येथे देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक आहे. तीत राजकीय पक्षाच्या नावासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.शरद जोशी ते राजू शेट्टीशेतकरी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा प्रयोग यापूर्वीही झालेला आहे. शेतकºयांचे नेते शरद जोशी यांनी ‘स्वतंत्र भारत पक्ष’ स्थापन करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. ते स्वत:ही नांदेडमधून निवडणूक लढले. मात्र पराभूत झाले. त्यानंतर राजू श्ोट्टी यांनी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ स्थापन करून लोकसभेची निवडणूक लढविली आणि दुसºयांदा ते विजयी झाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र