शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सुटताच ग्रामस्थांचा जल्लोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 19:28 IST

जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरण जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात आज सायंकाळी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. बंधाऱ्यासाठी धरणातून १५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. 

दि ७ रोजी जायकवाडीतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश शासन स्तरावर झाले होते. आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण अभियंता संदीप राठोड, आदी उपस्थित होते.

४० गावांना होणार फायदाआपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या व गोदावरी पात्राच्या दोन्ही काठावरील पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास ४० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणFarmerशेतकरीWaterपाणी