शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सुटताच ग्रामस्थांचा जल्लोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 19:28 IST

जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरण जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात आज सायंकाळी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. बंधाऱ्यासाठी धरणातून १५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. 

दि ७ रोजी जायकवाडीतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश शासन स्तरावर झाले होते. आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण अभियंता संदीप राठोड, आदी उपस्थित होते.

४० गावांना होणार फायदाआपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या व गोदावरी पात्राच्या दोन्ही काठावरील पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास ४० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणFarmerशेतकरीWaterपाणी