शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रसिद्ध

By admin | Updated: May 11, 2016 00:52 IST

औरंगाबाद : शहरात दररोज चारशे टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून महापालिका नारेगाव येथील डेपोवर हा कचरा प्रक्रिया न करता टाकत आहे

औरंगाबाद : शहरात दररोज चारशे टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून महापालिका नारेगाव येथील डेपोवर हा कचरा प्रक्रिया न करता टाकत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या एका अहवालात औरंगाबादेत दूषित कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा अहवाल राज्य शासनास सादर केला आहे. जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोमवारी मनपाने निविदा प्रसिद्ध केली.नियानुसार महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करायला हवी. निधी नसल्याचे कारण दाखवून आजपर्यंत मनपाने ही जबाबदारी टाळली. मागील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात सुलभ शौचालय, कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेत औरंगाबाद शहर इतर शहरांच्या तुलनेत बरेच मागे असल्याचे निदर्शनास आले. शासनाने मनपा अधिकाऱ्यांजवळ तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत कामात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जैविक कचऱ्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सुका, प्लास्टिक कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्लास्टिकपासून आॅईल तयार करण्याचे तंत्रही विकसित झाले आहे. मनपाच्या या निविदा प्रक्रियेला किती कंपन्या प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.