शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

६२२ जणांचे नेत्रदान; २२३ अंधांना मिळाली दृष्टी

By admin | Updated: June 10, 2017 00:09 IST

जालना : दृष्टिहीन असल्याचे दु:ख शब्दात सांगणे अवघड तितकाचे दृष्टी प्राप्त झाल्यावरचा अनमोल आनंदही शब्दात सांगणे कठीण असाच आहे.

गजेंद्र देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दृष्टिहीन असल्याचे दु:ख शब्दात सांगणे अवघड तितकाचे दृष्टी प्राप्त झाल्यावरचा अनमोल आनंदही शब्दात सांगणे कठीण असाच आहे. मात्र जिल्ह्यासह राज्यातील सुमारे २२३ अंध व्यक्तींना दिव्य दृष्टी देऊन त्यांना जग दाखविण्याचे किमया येथील डॉक्टरांनी केली आहे. गतवर्षांत ६२३ जणांनी मरणोत्तर दृष्टिदान केले.१० जून हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मागील काही वर्षांत बालपणापासूनच अंधत्व अथवा दृष्टी असण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात शासकीय सोबतच खाजगी नेत्र रूग्णालयांकडूनही नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. जिल्हा रूग्णालयात सुसज्ज नेत्रविभाग असला तरी आयबँक नाही. यामुळे येथे मरणोत्तर नेत्रदान करता येत नाही. वर्षाकाठी नेत्र तपासणी शिबीर तसेच शस्त्रक्रिया शिबीर होते. येथील गणपती नेत्रालयात मार्च २०१६ ते एप्रिल २०१७ अखेर ६२२ जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. या नेत्रदानामुळे त्यांच्या आयुष्यात नव प्रकाश आला. ६२२ नेत्रदान केलेल्या नेत्रांपैकी २२३ रूग्णांवर शस्त्रक्रिया करून नेत्रारोपण करण्यात आले. तर ३९९ नेत्र संशोधनासाठी वापरण्यात आले. कॉर्निया विभागाच्या डॉ. नम्रता काबरा म्हणाल्या, जगातील कमजोर दृष्टीच्या २८४ दशलक्ष जनतेपैकी ९० टक्के विकसनशील भागात राहतात. यापैकी ८० टक्के दृष्टिदोष टाळता येऊ शकतात. दृष्टिदोष, मोतीबिंदू व काचबिंदूमुळे दृष्टी कमजोर होेते.