शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

जलयुक्तच्या २०७५ कामांना मुदतवाढ

By admin | Updated: August 28, 2016 00:18 IST

लातूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक गावे सिंचनाखाली यावीत या उद्देशाने २०१५-१६ मध्ये २०२ तर २०१६-१७ मधील १७६ गावातील सुरू असलेली कामे

लातूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक गावे सिंचनाखाली यावीत या उद्देशाने २०१५-१६ मध्ये २०२ तर २०१६-१७ मधील १७६ गावातील सुरू असलेली कामे पावसाळ्यामुळे वेळेत होणार नाहीत़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या उर्वरित रखडलेल्या कामासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला असल्याने जलयुक्तची शंभर टक्के कामे पूर्ण होणार आहेत़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये २०२ गावांची निवड करून त्या गावातील कम्पार्टमेंट बिल्डींग, सलग समतलचर, मातीनाला बांध, बंधारे, गॅबियन बंधारे, दगडी बांध, शेततळी, वनतळी, सिमेंट साठवण बंधारा, भूमिगत बंधारा, कोल्हापुरी बंधारे, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, पुनर्भरण चर, रिचार्ज शॉफ्ट, शोषखड्डे, जलभंजन, वृक्ष लागवड, रोपवाटिका, पाणी वाटप संस्था बळकटीकरण करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सिमेंट नाला बांध, विहीर खोलीकरण, नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी ३२ कामे सुरू करण्यात आली़ ५७८७९ हेक्टर क्षेत्रावरील ६४९२ कामापैकी ४४१७ कामे पूर्ण झाली आहेत़ तर २०७५ कामे अद्यापही रखडलेली आहेत़ पावसाळ्याच्या कालावधीत जलयुक्तची कामे करता येत नसल्याने या कामासाठी डिसेंबर २०१६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे़ आतापर्यंत झालेल्या ४४१७ कामावर ७६ कोटी १२ लाखाचा खर्च झाला आहे़ त्यातच २०१६-१७ मध्ये १७६ गावाची निवड करून त्यासाठी २६३ कोटी ११ लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे़ यामध्ये ११५९१ कामाचा समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे पावसाळ्याअखेर या कामाला गती मिळणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले़