शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

प्रत्येक शनिवारी ठाण्यांमध्ये आता तक्रार निवारणासाठी जनता दरबार

By admin | Updated: May 20, 2017 23:30 IST

बीड : ठाण्यात आता प्रत्येक शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर काहीवेळा अर्ज चौकशीवर ठेवले जातात. या तक्रारीचे पुढे काय झाले? हे जाणून घेण्यासाठी नागरिकांना ठाण्यांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे आता प्रत्येक शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या २७ मे पासून जनसंपर्क कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दर शनिवारी सकाळी दहा ते दुपारी १ या वेळेत पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागांचे उपअधीक्षक व ठाणे प्रभारी यांच्या उपस्थितीत तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. प्रलंबित अर्जांबाबत थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी तक्रारदारांना यामुळे उपलब्ध होणार आहे. पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक कोणत्या ठाण्यांत उपस्थित राहणार आहेत, याचे नियोजन गुरुवार व शुक्रवारीच केले जाणार आहे. स्थानिक माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवरुन ही माहिती कळविली जाणार आहे. तक्रार निवारण बैठकीस कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकही उपस्थित राहू शकतात. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.