शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: May 3, 2025 16:54 IST

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीशिवाय असा निधी वळवता येत नाही : अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर : "शिंदे कसले वाघ? जेव्हा अडचण येते, तेव्हा ते गावाकडे पळून जातात," अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. त्यांच्या मंत्र्याचा निधी पळवला जातो 

दानवे म्हणाले, लाडकी बहिण योजनेसाठी दरमहा सुमारे ३३५ ते ४१० कोटी रुपये सामाजिक न्याय आणि आदिवासी कल्याण खात्यांतून वळवले जात आहेत. हे दोन्ही विभाग संवेदनशील असून, या निधी वळवळ्यामुळे आदिवासी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे. राज्य सरकारचे अर्थ खात्यावर नियंत्रण नाही. निधी कसा आणि कुठून वळवायचा, हे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाही कळत नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्याचाच निधी वळवला जात आहे. मग त्यांना विचारले जाते का?" असा सवालही त्यांनी केला.

सरकारवर फक्त घोषणा करते मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीशिवाय असा निधी वळवता येत नाही. त्यामुळे हे सर्व निर्णय वरच्या पातळीवरूनच घेतले जात असल्याचे स्पष्ट होते. संजय गांधी निराधार योजना अजूनही अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते, प्रत्यक्षात काहीही घडत नाही, अशी टीका दानवे यांनी सरकारवर केली.

वाघाचे नख-दात काढले आहेतशिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचाच निधी दुसऱ्या योजनेसाठी वळवला जातो आहे. तरीही ते गप्प आहेत. काही अडचण आली की गावाकडे पळतात. अशा वाघाचे नख आणि दात काढून टाकले आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर