शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

ग्रामपंचायतीच्या मैदानात माघार घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:16 IST

Efforts are being made to withdraw from the Gram Panchayat जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न

औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक मैदानातून उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अनेकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेनंतर चित्र स्पष्ट होईल, तसेच किती ग्रामपंचायती बिनविरोध होतील, हेदेखील स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.३१ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज बाद झाले. ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी उमेदवरांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमधील २,०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्य संख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार ग्रामपंचायत सदस्य निवडणार आहेत. १५ जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

राजकीय पक्षांनीही लावली ताकदराज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपचेही सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायत