शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

ई-पीक पेराचे मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग; लाखो शेतकरी नोंदीपासून वंचित

By बापू सोळुंके | Updated: August 21, 2024 12:16 IST

खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी

छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी ई-पीक पेराची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. मात्र, यावर्षी मोबाइल ॲप्लिकेशन सतत हँग व्हायचे, यामुळे सुमारे सहा लाख खातेदार शेतकऱ्यांना ई-पीक पेराची नोंद करता आली नसल्याचे समोर आले आहे.

गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले. कापूस आणि साेयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. याविषयी ओरड झाल्यानंतर शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरपर्यंत पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षी ई-पीक पेरा ॲप्लिकेशनवर नोंदणी केली आहे, त्यांनाच हे अनुदान मिळेल. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

१५ ऑगस्टपर्यंत होती मुदतयावर्षी खरीप हंगामातील पिकांची ई नोंद करण्यासाठी १ ते १५ ऑगस्ट हा कालावधी दिला होता. ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन अत्यंत संथपणे चालणे, अनेकदा प्रयत्न करूनही यावर शेतातील उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड न होणे, अशा समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. शिवाय सर्वच शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाईल नसल्याने त्यांना ई- पीक पाहणीची ऑनलाइन नोंदणी करता आली नाही. याबाबतच्या तक्रारी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. मात्र, ई-पीक पेरा ही बाब महसूल विभागाशी संबंधित असल्याचे उत्तर दिले जाते. मात्र, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अधिकारी सांगतात.

जिल्ह्यात ११.४० लाख शेतकऱ्यांचा पीक विमायावर्षी जिल्ह्यातील ११ लाख ४० हजार खातेदार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. १ रुपयात पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर जाऊन पीक विमा घेतला. मात्र, पीक पेरा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्राॅईड मोबाईलसह शेतात जाऊन उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करावे लागते. त्यावर अक्षांश, रेखांश स्पष्टपणे दिसणे आवश्यक असते. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे अँड्राॅईड मोबाइल नाही, त्यांना ही नोंदणी करता आली नाही. केवळ ५ लाख शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी नोंदणी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMobileमोबाइल