शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पावसाळ्यातही अनेक गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:46 IST

पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाळूज महानगर : पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटला आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जलस्त्रोत कोरडेच आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही वाळूज महानगरातील अनेक गावे तहानलेलीच असून, त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच परिस्थिती रहिली तर येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा सुरु होवून दीड महिना होत आला आहे. तरीही अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. केवळ दोन-तीन वेळाच बºयापैकी पाऊस झाला आहे. परंतू या झालेल्या पावसामुळे अजून जमिनीची तहानही भागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी या वेळेत २५ ते ३० टक्के साठा होणारे पाझर तलाव, धरणे अजूनही कोरडेच आहेत.

त्यामुळे मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणारी वाळूज महानगरातील अनेक गावे पावसाळ्यातही तहानलेलीच आहेत. महानगरातील सिडको वाळूज महानगरासह पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, कमळापूर, विटावा, घाणेगाव आदी गावांतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून यातील काही गावांना स्थानिक प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. या पाणी कपातीच्या धोरणामुळे स्थानिक ग्रामपंचायतीही संकटात सापडल्या असून, गावाला पाणीपुरवठा करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यातून बहुतांशी ग्रामपंचायतीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तर भीषण पाणीटंचाईअर्धा पावसाळा संपत आला आहे. परंतू अजून चांगला पाणीसाठा होईल असा मोठा पाऊस झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यात पाझर तलाव, धरणे, नाल्यात बºयापैकी साठा होतो. पण यावर्षी एकाही तलावात, धरणा पाणी साठा झालेला नाही. यंदा जमिनीतील पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. जर काही दिवसांत मोठा पाऊस झाला नाही. तर नागरिकांसह जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.----------------------------------------------

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात