शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:14 IST

औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे भर पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.

चितेपिंपळगाव : औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे भर पावसाळ्यातही जारच्या पाण्याची मागणी कायम असल्याचे चित्र आहे.

उन्हाळा संपवुन दोन महिन्याचा कालावधी झाला असुन पावसाळ्यात चितेपिपळगाव परीसरात जार च्या पाण्याला अति महत्व प्राप्त झाले आहे या मध्ये पावसाळा सुरू होउन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने चांगला पाणीसाठा होऊ शकलेला नाही. मार्च-एप्रिलमध्ये शासनाने सुरु केलेले पाण्याचे टॅकर अजूनही सुरुच आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी सुरू केलेले फिल्टर प्लान्ट बंदावस्थेत आहे. यामध्ये ग्रामपंचायत १० रुपयांमध्ये २० लिटर पाणी असलेले एक जार देते होते. तर खाजगी व्यावसायिक २० रुपयांमध्ये एक जार देत आहेत. मात्र, आजारापासून दूर राहण्यासाठी ग्रामस्थ जारच्या पाण्यालाच प्राधान्य देत आहेत.

चितेपिंपळगाव परिसरात ४ ते ५ आरओ प्लांट आहेत, तर प्रिंपीराजामध्ये चार प्लांट आहेत. आगामी काळात चांगला पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात