शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सर्रास पाणी उपशामुळे तलाव पडले कोरडेठाक

By admin | Updated: May 16, 2016 23:33 IST

पाटोदा : तहसील आणि सिंचन प्रशासनाने तलावांतील पाणी वेळीच राखून ठेवले नाही. शिवाय पाणीचोरी पूर्ण क्षमतेने न रोखल्याने तलाव कोरडे पडले आहेत.

पाटोदा : तहसील आणि सिंचन प्रशासनाने तलावांतील पाणी वेळीच राखून ठेवले नाही. शिवाय पाणीचोरी पूर्ण क्षमतेने न रोखल्याने तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शहर पाणीपुरवठ्यासाठी टँकर लावण्याची वेळ नगरपंचायतीवर आली. पाणीसाठे राखून ठेवण्याबाबत लोकांनी मागणी करूनही दखल न घेतल्याने शासनाचा लाखो रूपये खर्च पाण्यात जात आहे. पाटोदा न. पं. अंतर्गत गांधनवाडी, गीतेवाडी, बांगरवाडी, मंगेवाडी, बामदळेवाडी यासह शहरातील शिवाजीनगर, माऊलीनगर, क्रांतीनगर, जयसिंगनगर या ठिकाणी टँकर लावण्यात आले आहेत. शिवाजीनगर, माऊलीनगरसाठी स्वतंत्र नळयोजना आहे. या योजनेसाठीचा उद्भव बांगरवाडा तलाव आहे. हा तलाव कोरडाठाक पडला आहे. बामदळेवाडी, मंगेवाडी नळयोजनेसाठी मुंगेवाडी तलाव उद्भव आहे. हा तलावही कोरडाठाक पडला आहे. गांधनवाडी व पाटोदा शहरासाठी महासांगवी प्रकल्प उद्भव आहे. हे तिन्ही उद्भव कोरडे पडेपर्यंत पाणीउपसा सुरू होता. गतवर्षी उपरोक्त तिनही तलाव ५०टक्क्यांपर्यंत भरले होते. पूर्ण क्षमतेने तलाव न भरल्यास पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे शासन आदेश आहेत. महासांगवी तलावातील गाळ काढलेला असल्याने साठवण क्षमता वाढलेली आहे. नागरिकांनी भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन पाणी राखून ठेवण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याउलट पाणी उचलण्यासाठी परवानगी दिली गेली. शेतकऱ्यांनीही भरमसाठ उपसा केल्याने तलाव कोरडेठाक पडले.आजघडीला शहराच्या पाणीपुरवठयावर प्रतिदिन ५० हजार रूपयांपेक्षा जास्तीचा खर्च होतो आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाणी राखून ठेवण्याबाबत कळवले होते. प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर तलाव कोरडे पडले नसते. याऊपरही आम्ही शहराला पाणी कमी पडू देणार नाहीत. नियोजन केले आहे, असे नगराध्यक्षा मनीषा पोटे म्हणाल्या. (वार्ताहर)