शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

CAA : केंद्राच्या कायद्यांमुळे देशात इन्कलाब घडणार : मनोज झा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:27 IST

एनआरसी, सीएए कायद्याने आपल्याला जगणे शिकवून दिले.

औरंगाबाद : केंद्राने आणलेले कायदे या देशात इन्कलाब घडविणार आहेत. संविधान वाचविणार, हे निश्चित. वो झूट बोलता रहा सलीके से...मै ऐतबार ना करता तो क्या करता...अशा शब्दांत मनोज झा यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. 

एनआरसी, सीएए कायद्याने आपल्याला जगणे शिकवून दिले. या मातीशी प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात अथांग जनसागराच्या माध्यमाने उभा आहे. महात्मा गांधी यांची काठी चालते तेव्हा अंगावर चांगले वळ उमटतात. बापूंच्या चष्म्यातून या देशाकडे बघा, असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित तरुणांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत होता.

एनआरसी, सीएए कायद्याच्या विरोधात औरंगाबाद शहरातील कृती समितीने आयोजित केलेल्या महामोर्चात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर, आरजेडी पक्षाचे राज्यसभेतील खा. मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड सहभागी झाले. त्यांनी उपस्थितांना आपल्या शैलीत मार्गदर्शनही केले. मान्यवर मंडळींच्या उपस्थितीने कार्यक्रम आणखी यशस्वी झाला.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदीMorchaमोर्चा