शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

शेततळ्यात बुडून तरुण शेतकºयाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:55 IST

पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली.

औरंगाबाद : पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली. जीवन इंदलसिंह जारवाल (वय २५, रा. बेंबळ्याची वाडी) असे मृताचे नाव आहे.

इंदलसिंह जारवाल यांची गेवराई खुर्द शिवारात शेती असून, त्यात मोठे शेततळे आहे. या शेतातच ते सहकुटुंब राहतात. इंदलसिंह यांचा मोठा मुलगा जीवन (२५) रविवारी सकाळी सात वाजता शौचासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे इंदलसिंह जीवनचा शोध घेत शेतात गेले. तेव्हा त्यांना तेथील शेततळ्यात जीवन पडल्याचे दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरड करून अन्य शेतकºयांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्याला शेततळ्यातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जीवनला तपासून मृत घोषित केले.

जीवनच्या पश्चात आई-वडील, पत्नी, छोटा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. जीवन पाणी घेण्यासाठी शेततळ्यात उतरला, प्लास्टिक पन्नीमुळे पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने बुडून त्याचा अंत झाल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पुंगळे यांनी दिली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद