शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शेततळ्यात बुडून तरुण शेतकºयाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:55 IST

पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली.

औरंगाबाद : पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुण शेतकºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात रविवारी सकाळी घडली. जीवन इंदलसिंह जारवाल (वय २५, रा. बेंबळ्याची वाडी) असे मृताचे नाव आहे.

इंदलसिंह जारवाल यांची गेवराई खुर्द शिवारात शेती असून, त्यात मोठे शेततळे आहे. या शेतातच ते सहकुटुंब राहतात. इंदलसिंह यांचा मोठा मुलगा जीवन (२५) रविवारी सकाळी सात वाजता शौचासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे इंदलसिंह जीवनचा शोध घेत शेतात गेले. तेव्हा त्यांना तेथील शेततळ्यात जीवन पडल्याचे दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरड करून अन्य शेतकºयांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्याला शेततळ्यातून बाहेर काढून बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी जीवनला तपासून मृत घोषित केले.

जीवनच्या पश्चात आई-वडील, पत्नी, छोटा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. जीवन पाणी घेण्यासाठी शेततळ्यात उतरला, प्लास्टिक पन्नीमुळे पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने बुडून त्याचा अंत झाल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पुंगळे यांनी दिली. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद