शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसुली सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 21:16 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीचा शासन निर्णय निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी परीक्षा शुल्काची वसुली थांबविण्याचे आदेश देत माफीचे परिपत्रक काढले आहे. तरीही शुल्कवसुली सुरूच असल्याचे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीचा शासन निर्णय निघाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी परीक्षा शुल्काची वसुली थांबविण्याचे आदेश देत माफीचे परिपत्रक काढले आहे. तरीही शुल्कवसुली सुरूच असल्याचे निवेदन मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले आहे.

शासन निर्णय काढण्यात आल्यानंतरही विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काची वसुली केली आहे. ही बाब मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास लक्षात आणून देण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एक परिपत्रक काढून परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश दिले. यानंतर विधि महाविद्यालयांनी शुल्क घेणे थांबविले होते.

शुल्क न घेता परीक्षा अर्ज भरून घेण्यात येत आहेत; मात्र आॅनलाईन फॉर्म भरण्यातील शुल्कमाफी अद्यापही सुरू आहे. याचवेळी परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असल्याचे सांगून अर्ज, गुणपत्रिका, कॅप, एपी शुल्क आकारण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क द्यावे लागत असल्याचे मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद