शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

मृग नक्षत्राचा पाऊस यंदाही अपुराच

By admin | Updated: June 17, 2016 00:32 IST

लातूर : गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

लातूर : गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी १६ जूनपर्यंत सरासरी ७१़०० मिमी पाऊस झाला होता़ परंतु, यंदा मात्र त्यातही घट झाली असून, यावर्षी १६ जूनपर्यंत ७०़०९ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती आहे़ लातूर जिल्ह्यातील ५३ मंडळामध्ये जून २०१५ या कालावधीत १६ जूनपर्यंत लातूर ६२़१४, औसा ६८़७१, रेणापूर ७८़७५, उदगीर ९७़५६, अहमदपूर ४४़०, चाकूर ६३़८०, जळकोट ११३़५०, निलंगा ५८़१३, देवणी ८५़६७, शिरुर अनंतपाळ ४४़६७ असा एकूण ७१़६८ मिमी पाऊस झाला आहे़ तर यंदा १६ जूनपर्यंत लातूर ५०़८, औसा ६२़६, अहमदपूर ६७़७, निलंगा ८७़८, उदगीर ५५़९, चाकूर १०९़२, रेणापूर ५७़७, देवणी ५७़८, शिरुर अनंतपाळ १०१़४, जळकोट ८७़५ असा एकूण ७०़९ मिमी पाऊस झाला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस सध्यातरी कमी आहे़ पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा लागली आहे़