शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आॅईलचोरीमुळे डीपींचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:54 IST

डीपीच दुरुस्त करून मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांतून मोठी ओरड वाढली आहे. यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असता अनेक रंजक बाबी समोर आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डीपीच दुरुस्त करून मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांतून मोठी ओरड वाढली आहे. यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली असता अनेक रंजक बाबी समोर आल्या.अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांच्या कक्षात ही बैठक झाली. यावेळी कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, उपअभियंता डी.ई. पिसे यांच्यासह डीपी दुरुस्त करणाºया कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेली माहिती रंजक आहे. डीपीत टाकण्यास २१0 ते ४0 लिटर आॅईल लागते. मात्र दिले जाते १७0 लिटर. शिवाय जळालेल्या डीपी बहुदा कोरड्याच येतात. कधी आॅईल आलेच तर त्यात पाणी टाकले जाते. तर आॅईलअभावी दुरुस्ती थांबते. त्यातच एक वर्षाचा गॅरंटी कालावधी असलेल्या डीपी अतिरिक्त भारामुळे दोन महिने टिकत नाहीत. त्यामुळे पुन्हा फुकट दुरुस्ती करून देण्याची वेळ या कंत्राटदारांवर येत आहे. त्यामुळे आता आॅईल चोरी न होण्यासाठी डीपीला वेल्डिंग करणे, गुन्हे दाखल करणे, संबंधित कर्मचारी, अधिकाºयांना जबाबदार धरून कारवाई करणे अशा बाबी आ.मुटकुळे यांनी सुचविल्या. त्या मान्य झाल्या. सध्या सुरू असलेल्या डीपींनाही वेल्डिंगसाठी एजन्सी नेमण्याचे ठरले आहे. तर वीजचोरी होत असल्यास थेट गुन्हे दाखल करा, असेही मुटकुळे म्हणाले. शिवाय फ्युज व किटकॅट नसल्यानेही असे प्रकार घडतात, असो मुटकुळे म्हणाले. तर त्यांनी सातच गावांत संपूर्ण अद्ययावत डीपी दाखवा, असे आव्हानच दिले. तेव्हा दुरुस्तीच्या निधी व साहित्यावरून अधिकाºयांतच मेळ नसल्याचे दिसून येत होते. तर नवीन जोडण्या व रोहित्रांसाठीही निधी नसल्याचे समोर आले.