शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

घाटीच्या ओपीडीत आता २ वाजेपर्यंत डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:45 IST

घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात आता २ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात आता २ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.घाटीतील ओपीडीत सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत रुग्णांची आतापर्यंत नोंदणी करता येत होती. त्यानंतर येणारे रुग्ण थेट अपघात विभागात जात असत. त्यातून अपघात विभागात गंभीर रुग्णांबरोबर साधारण आजारांच्या रुग्णांचीही अधिक गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता ओपीडीत दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी करता येणार आहे, तर याठिकाणी २ वाजेपर्यंत डॉक्टर कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे १ वाजता नोंदणी झालेल्या रुग्णांची यापुढे २ वाजेपर्यंत तपासणी शक्य होणार आहे.याबरोबरच आता अपघात विभागाऐवजी ओपीडीतच रुग्ण भरती विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अपघात विभागातील गर्दीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले, अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी हा बदल क रण्यात आला आहे.‘वर्ग घेण्यास सांगू नका’ओपीडीची वेळ वाढविण्यात आली आहे; परंतु यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी सर्व शक्ती रुग्णांच्या उपचारावर खर्च होत आहे. त्यामुळे वर्ग घेण्यास सांगू नका, असे काही डॉक्टरांनी घाटी प्रशासनाला म्हटले. त्यामुळे घाटी प्रशासनाची कोंडी झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य