शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

साथ रोगाने डोके वर काढले

By admin | Updated: July 31, 2016 01:13 IST

ंलातूर : पावसाळा सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून सर्वोपचार रूग्णालयात गर्दी वाढली आहे़

ंलातूर : पावसाळा सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले असून सर्वोपचार रूग्णालयात गर्दी वाढली आहे़ हिवताप विभागाने १२ डेंग्यू संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमुने नांदेडच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे़ अ‍ॅबेटिंग, धूर फवारणी तर नाहीच; पण साधी जनजागृतीही लातूर शहरात करण्यात आलेली नाही़ साथरोग नियंत्रणासाठी मनपाकडे अपुरी यंत्रणा असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे़ गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार आहे़ पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबाबत मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे़ डेंग्यू, मलेरिया हिवताप यासारख्या गंभीर आराजांच्या रूग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ ताप, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांच्या रूग्णांची वाढ होऊ लागली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे ४८, डेंग्यू १३, मलेरिया २, तापीचे १०, टायफॉईड २ असे एकूण ७५ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ तर अशा रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले़ ग्रामीण भागातही अशीच अवस्था आहे़ अतिसार पंधरवड्यात आरोग्य विभागाने जनजागृती केली, पण औषधांचा पुरवठा अपुरा केल्याने रूग्णांची ओरड आहे़ शासनाकडून औषधांचा पुरवठा झाला नसल्याने गैरसोय वाढली आहे़