शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ धानोरा ग्रामस्थांनी परत लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 17:27 IST

मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणतेही कार्यक्रम गावात होऊ देणार नाही

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यातील धानोरा गावात आज सकाळी साडेदहा वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी विरोध केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणतेही राजकीय, शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी यात्रेचा रथ परत पाठवला.

तालुक्यातील भराडी व धानोरा येथे रथ यात्रा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार रमेश जसवंत यांनी नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज सकाळी १० वाजता धानोरा येथे करण्यात येणार होते. मात्र, सकाळी १० वाजता ग्रामस्थांनी यात्रेचा रथ गावातून परत पाठवला. तसेच कार्यक्रमाचा मंडप देखील काढायला लावला.

तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. तहसीलदार रमेश जसवंत व उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी गावकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र धानोरा ग्रामस्थांनी माघार घेतली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तेथून घेतला काढता पाय घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार