शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

३० दिवसांत घरे खाली करा, अर्ध्या गावाला महसूल विभागाची अतिक्रमणाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:56 IST

दोनशेहून अधिक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण

चितेगाव : पैठणखेडा (ता. पैठण) येथील अर्ध्या गावाला महसूल विभागाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कारण सांगून ३० दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे गावातील सुमारे दोनशे कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची या लोकांनी भेट घेऊन निवेदन दिले.

गावातील सुमारे दोनशे कुटुंब १९६२ पासून गायरान जमिनीवर राहत आहेत. यातील बहुतांश कुटुंबांना शासनाने विविध शासकीय योजनेंतर्गत गायरान जमीन गट क्र. ११ व १२ मध्ये जागा दिली होती. मात्र, पूर्वीचे अशिक्षित लोकं असल्यामुळे त्यांनी जागा दिल्याचा ना पुरावा मागितला ना तहसील कार्यालयाने त्यांना दिला. मात्र, या ग्रामस्थांची नोंद ग्रामपंचायतमध्ये आठ ‘अ’मध्ये घेण्यात आली आहे. याच गटामध्ये जि. प. शाळा, अंगणवाडी, ग्रा. पं. कार्यालय, आहे. तसेच ग्रामपंचायतने येथे नळ, पाणी सारख्या सुविधाही पुरविल्या आहेत. असे असताना महसूल प्रशासनाने दिलेल्या नोटिसीवरून ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

शासनाने नोंद घ्यावी शासनाने या नागरिकांना जागा दिली; पण साताबार उताऱ्यावर आज ही गट क्र. ११ व १२ वर सरकारचे नाव आहे. या नागरिकांना विविध शासकीय योजनेंतर्गत दिलेल्या जागेचे क्षेत्र सदरील सातबाऱ्यातून कमी केलेले नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर आजही गायरान क्षेत्र दिसत आहे. शासनाने चौकशी करून येथे राहत असलेल्या ग्रामस्थांच्या नावावर मालकी हक्काची नोंद घ्यावी.- सज्जन भुजंग, उपसरपंच, पैठणखेडा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमणRevenue Departmentमहसूल विभाग