शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा वाढविण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:20 IST

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या  उपस्थितीत मंगळवार  दि. २२  रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.

औरंगाबाद : कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या आणि ऑक्सिजनचा साठा वाढवावा, अशी मागणी  औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या  उपस्थितीत मंगळवार  दि. २२  रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.

आ. हरिभाऊ बागडे आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जि. प. मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर पोलीस  अधीक्षक गणेश गावडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे, डॉ. सुंदर  कुलकर्णी  व डॉ. नीता पाडळकर यांची यावेळी उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे  प्रमाण ७६ टक्के असून ते समाधानकारक आहे.  रूग्णवाढीच्या  पार्श्वभूमीवर आवश्यक औषधी, खाटा, ऑक्सिजन पुरवठ्यासह पूरक उपचार सुविधा जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात सध्या उपलब्ध असल्याचा दावाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. 

यावेळी बोलताना आ. बागडे म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काेरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब  रूग्णांना योजनेचा  लाभ  मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बाजारपेठा, दुकाने  ठराविक वेळात बंद करणे बंधनकारक असले  तरी  अनेक  ठिाकणी या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे यासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचे आ.  जैस्वाल यांनी या  बैठकीत सांगितले. तर आयसीयू, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या, ऑक्सिजन साठा वाढविण्यासोबतच घाटीत विनाखंडित वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य