शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

पावसाने ओढ दिल्याने पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:43 IST

२० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.

पिंप्री राजा : औरंगाबाद तालुक्यात यंदा एकही मोठा पाऊस पडलेला नाही. त्यातच २० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.

राज्याच्या इतर भागात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झालेले असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळी स्थिती आहे. पिंप्री राजा परिसरात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यातच २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने थोड्याफार पावसावर तग धरून असलेल्या मका ,बाजरी,सोयाबीन या पिकांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. पूर्ण पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे.

कापूस, तूर हे पिक तग धरून आहे. पण त्या पिकांचीही वाढ खुंटलेली आहे. आता पाऊस जरी आला तरी या कापूस व तूर पिकांचा फक्त खर्चच मिळणार आहे. या परिस्थितीमुळे सततच्या दुष्काळाने हैराण असलेले शेतकरी आता आणखीनच हवालदील झाले आहेत.

कारण आता पिकांचा पूर्ण खर्च जवळपास झालेला आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी आता या आस्मानी संकटाने कोलडून पडला आह. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती