शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पावसाने ओढ दिल्याने पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:43 IST

२० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.

पिंप्री राजा : औरंगाबाद तालुक्यात यंदा एकही मोठा पाऊस पडलेला नाही. त्यातच २० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.

राज्याच्या इतर भागात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झालेले असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळी स्थिती आहे. पिंप्री राजा परिसरात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यातच २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने थोड्याफार पावसावर तग धरून असलेल्या मका ,बाजरी,सोयाबीन या पिकांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. पूर्ण पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे.

कापूस, तूर हे पिक तग धरून आहे. पण त्या पिकांचीही वाढ खुंटलेली आहे. आता पाऊस जरी आला तरी या कापूस व तूर पिकांचा फक्त खर्चच मिळणार आहे. या परिस्थितीमुळे सततच्या दुष्काळाने हैराण असलेले शेतकरी आता आणखीनच हवालदील झाले आहेत.

कारण आता पिकांचा पूर्ण खर्च जवळपास झालेला आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी आता या आस्मानी संकटाने कोलडून पडला आह. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती