शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पावसाने ओढ दिल्याने पिकांनी टाकल्या माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:43 IST

२० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.

पिंप्री राजा : औरंगाबाद तालुक्यात यंदा एकही मोठा पाऊस पडलेला नाही. त्यातच २० दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने पिंप्री राजा परिसरातील मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांनी माना टाकल्या आहेत.

राज्याच्या इतर भागात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत झालेले असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळी स्थिती आहे. पिंप्री राजा परिसरात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यातच २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने थोड्याफार पावसावर तग धरून असलेल्या मका ,बाजरी,सोयाबीन या पिकांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. पूर्ण पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे.

कापूस, तूर हे पिक तग धरून आहे. पण त्या पिकांचीही वाढ खुंटलेली आहे. आता पाऊस जरी आला तरी या कापूस व तूर पिकांचा फक्त खर्चच मिळणार आहे. या परिस्थितीमुळे सततच्या दुष्काळाने हैराण असलेले शेतकरी आता आणखीनच हवालदील झाले आहेत.

कारण आता पिकांचा पूर्ण खर्च जवळपास झालेला आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी आता या आस्मानी संकटाने कोलडून पडला आह. शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती