शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गावासाठी तोडले पिकाचे पाणी

By admin | Updated: August 17, 2015 00:11 IST

एऩजी़ बोखारे - आलेगाव- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नदी, नाल्यांना पाणीच आले नाही़

एऩजी़ बोखारे - आलेगाव- पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथे नदी, नाल्यांना पाणीच आले नाही़ त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे गावातील एका शेतकऱ्याने शेतातील दोन बोअर व विहिरीचे पाणी तोडून एक वर्षापासून गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे़ हा आदर्श इतर गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे़ आलेगाव सवराते गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही योजना राबविण्यात आली नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी विहीर अथवा हातपंपावरच पाण्याची तहान भागवावी लागते़ दोन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे गावातील हातपंप आटले आहेत़ त्यामुळे ग्रामस्थांना एक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ यातच यंदा पावसाळ्यातील अडीच महिने उलटूनही पाऊस पडलाच नाही़ त्यामुळे गावातील विहिरी व हातपंप पाण्याविना कोरडेठाक पडले आहेत़ भर पावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ शेतकरी हरिहरराव सवराते यांनी आपल्या बागायती पिकांची काळजी न करता गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे़ एक वर्षापासून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे़ परंतु, या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे़ एवढे करूनही शासन, प्रशासन मात्र उदासीन वृत्ती ठेऊन आहे़