शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:52 IST

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेतमूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान

औरंगाबाद : जिल्ह्यात जून ते आॅगस्ट या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सात तालुक्यांत पिकांचे किती नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तहसीलदारांना दिले आहेत. 

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. या अतिपावसाचा परिणाम मूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकावर झाला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या बाधित शेतकऱ्यांना  मदत देण्यासाठी आवश्यक तो अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेतनुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या समितीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत. प्रत्येक पंचनामा वस्तुस्थितीदर्शक असावा. सर्व खात्री करूनच निधीची मागणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी