शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:52 IST

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेतमूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान

औरंगाबाद : जिल्ह्यात जून ते आॅगस्ट या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे सात तालुक्यांत पिकांचे किती नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तहसीलदारांना दिले आहेत. 

जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडत ११६.१ टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. या अतिपावसाचा परिणाम मूग, उडीद व काही प्रमाणावर कापूस पिकावर झाला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांच्या बाधित शेतकऱ्यांना  मदत देण्यासाठी आवश्यक तो अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेतनुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या समितीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत. प्रत्येक पंचनामा वस्तुस्थितीदर्शक असावा. सर्व खात्री करूनच निधीची मागणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी