शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

coronavirus : कोरोना रोखण्यासाठी मनपाचे सर्वेक्षण; मात्र पथकाकडेच नाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:11 IST

पथकातील कर्मचाऱ्यांकडेच सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना नसल्याचे पुढे आले आहे. 

औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांच्या निवासस्थानाच्या ३ कि . मी. परिघातील घरांच्या सर्वेक्षणाचे काम रविवारपासून हाती घेतले आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांकडेच सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना नसल्याचे पुढे आले आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णाचे निकटवर्ती, रहिवासी आणि नातेवाईकांशी संपर्क साधून प्राथमिक चौकशी आणि तपासणी सुरू केली. त्यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्याबरोबरच रुग्ण ज्या भागात राहतो, त्या भागात ९ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले. रविवार आणि सोमवार असे सर्वेक्षण झाले असून या पथकातीत कर्मचाऱ्यांकडेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा अभाव असल्याचे पुढे आले आहे. यामुळे पथकातील कर्मचारी आणि नागरिक यांच्या आरोग्याला धोका संभवत आहे.

रविवारी झाले सुपर सर्वेक्षण रविवारी दुपारी सुरु झालेल्या सर्वेक्षणात ३ तासांत ८५० घरांचे सर्वेक्षण के ल्याचा दावाही के ला. त्यामुळे या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ८५० घरांच्या सर्वेक्षणात ५ जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळली आहेत. हे सर्वजण खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाने दिली. परदेशातून आलेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयातून तपासणी करून घेण्याचीही सूचना करण्यात आली. त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आली नाही, तरीही खबरदारी म्हणून त्यांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका