शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

coronavirus: रुग्णांच्या भोजन खर्च तफावतीची तपासणी, आरोग्यमंत्र्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 06:53 IST

. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणारा आहार व त्यावरील खर्चात फरक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत उघडकीस आले.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या भोजनावरील खर्चाच्या तफावतीची गंभीर दखल घेत त्याची तपासणी करण्याची सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना केली.गुरुवारी टोपे यांनी बैठकीत कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणारा आहार व त्यावरील खर्चात फरक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत उघडकीस आले. हा प्रकार ९ जुलैला ‘कोरोना रुग्णांच्या भोजनावरील खर्चाला वाढीव दराची फोडणी’ या मथळ््याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. याविषयी टोपे म्हणाले, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, जी दर तफावत आहे ती तपासण्यात यावी. जास्त दर देऊन निकृष्ट अन्न मिळत असेल, तर त्याचीही तपासणी करावी आणि त्याचा अहवाल मला कळविण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केल्याचे त्यांनी सांगितले. क्वॉरंटाईन सेंटर कैदखाणे वाटू नयेत, अशा सुविधा देण्याचीही सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली. जिल्हा रुग्णालयात रोज नाश्ता, जेवणापोटी प्रतिव्यक्ती ११० रुपये दर आहे. मनपा केंद्रात प्रतिव्यक्ती प्रतिदिन हा खर्च २१० रुपये आहे, तर ग्रामीण भागांतील केंद्रात २१३ रुपये होत आहे. घाटीत प्रतिव्यक्ती ७० रुपये खर्च होतो. मनपा आणि ग्रामीण केंद्रांवरील खर्चात १०० रुपयांचा फरक आहे.दोन महिन्यांत दर वाढत गेलेकोरोना रुग्णांच्या जेवणासाठी महापालिकेने दोन महिन्यांत वारंवार ठेकेदार बदलले. सुरुवातीला प्रतिव्यक्ती प्रतिदिन १५० रुपये, अशी रक्कम दिली जात होती. ती वाढून २१० रुपयांवर गेली. या सगळ््यात नेमके कोणाचे साटेलोटे आहे, हे तपासणीतून समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद