शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृत्यू; आतापर्यंत २६ बळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:42 IST

महिलेचा मृत्युनंतर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला.

औरंगाबाद :  राहुलनगर, रेल्वेस्टेशन परिसरातील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा शुक्रवारी (दि. १५) दुपारी साडेतीन वाजता मृत्यु झाला. त्या महिलेचा मृत्युनंतर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला. हा आतापर्यंतचा २६ वा मृत्यू असल्याचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

रेल्वेस्टेशन परिसरातील राहुल नगर येथील ६० वर्षीय महिलेला २.४० मिनीटांनी घाटीत गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. त्यांचा साडेतीन वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पाॅझीटीव्ह आला आहे. मधुमेहासोबत कोरोनामुळे दोन्ही बाजुने झालेल्या न्युमोनीयामुळे त्यांचा मृत्यु झाला आहे.  असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

रुग्णसंख्या झाली ९०० 

शनिवारी सकाळी ३० रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरात एकूण बाधितांची सख्या ९०० झाली आहे. दुपारी वाढ झालेल्या २८ रुग्णांत कैलास नगर १, चाऊस कॉलनी १,  मकसूद कॉलनी २, हुसेन कॉलनी ४, जाधववाडी १, न्यू बायजीपुरा गल्ली नं.३ येथील १, एन सहा संभाजी कॉलनी सिडको १, कटकट गेट १, बायजीपुरा १०, अमर को ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ सिडको येथील २, लेबर कॉलनी १, जटवाडा १, राहुल नगर १, जलाल कॉलनी १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू