शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

CoronaVirus : चिंतेत भर; औरंगाबादमध्ये कोरोनाचा पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 09:27 IST

६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद : घाटीत उपचार सुरू असतानाबुधवारी पहाटे हिलाल कॉलतील ६० वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाने बळी बळी गेलेल्या रुगांची संख्या ५ वर गेली आहे.

सदर रुग्ण १९ एप्रिल रोजी तीव्र ताप, अंगदुखी, खोकला, डोखेदुखी, दमा, या कारणांमुळे त्यांना घाटीत ऍडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीरातील ऑक्सिजणचे प्रमाण ६० टक्के कमी झालेले होते. त्याच दिवशीं त्याचा स्वब नमुना घेण्यात आला. सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय कोरोनबाधितास रविवारी (दि.१९)  सकाळी ११ वाजता  अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीव्र ताप, अंगदु:खी, खोकला, डोकेदु:खी व दमा या लक्षणांवरून त्यांना कोविड संशयित रुग्ण म्हणून भरती करून घेण्यात आले होते. त्यांना कृत्रीम श्वासावर ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान दोन्ही बाजूचा न्यूमोनियाबरोबरच इतर विकारांनी प्रकृती खालावल्याने बुधवारी (दि.२२) त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. 

दरम्यान, ७६ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी १५ जण बरे होऊन घरे परतले आहेत. तर ७६ वर्षीय महिला, आरेफ कॉलनीतील पुरूषासह आतापर्यंत पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ आणि घाटीत एक अशा एकूण १६ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद