शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ, चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 10:31 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत एकूण ४६२ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७१ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९, ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४६२ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत. 

ग्रामीण भागातील रूग्णपाचोड,पैठण २, नूतन कॉलनी, गंगापूर १, औरंगाबाद ९, फुलंब्री १, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण ७, सोयगाव ४

मनपा हद्दीतील रूग्णबैजिलालनगर १, सिडको परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, पंचशीलनगर २, रोशन सो., गारखेडा १, उल्कानगरी ४, एन सहा सिडको ६, संघर्षनगर, मुकुंदवाडी ३, सिद्धार्थ नगर ५, गवळीपुरा १, रामनगर १, एन सात, अयोध्यानगर १, गारखेडा परिसर २

चार कोरोनबाधितांचा मृत्यूखासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समतानगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद