शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ३९ वा बळी; ५० वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:08 IST

महिलेस १९ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

औरंगाबाद : शहरात कोरोनाने रेहमानिया कॉलनीतील ५० वर्षीय महिलेचा बुधवारी पहाटे ५.३५ वाजता मृत्यू झाला. या महिलेला १९ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दिवशी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या मृत्यूमुळे कोरोनाने एकूण मयत रुग्णांची संख्या ३९ झाल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी जयभीमनगर येथील ५५ वर्षीय आणि इंदिरानगर- बायजीपुरा येथील ८० वर्षीय रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यानंतर सायंकाळी रेहमानिया कॉलनीतील ५० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी सकाळी ४० कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १११६ झाली आहे.

'सिव्हिल'मधील डॉक्टर आणि कुटूंबीय पॉझिटिव्हजिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) मधील डॉक्टर व परिवारातील तीन सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांच्या तपासणीत महत्वाचे योगदान दिले आहे. यासह जिल्हा रुग्णालयातील अन्य एक कर्मचारीही कोरोनाबाधित आढळून आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू