शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

corona virus : कोरोनाचा उगम मासळी बाजारातून नव्हे, तर बायो वेपनमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:34 IST

चीनमध्ये या कोरोनामुळे ७० हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत.

ठळक मुद्देचीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत आहेहे वेपन भारताविरुद्ध वापरले जाण्याची शक्यता

औरंगाबाद : चीनच्या मासळी बाजारातून कोरोना व्हायरस झाला, असे सांगितले जात असले तरी चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याचे खळबळ जनक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धोरणाचे प्रसिद्ध अभ्यासक शरद देवळाणकर यांनी केले. 

जीवन विकास ग्रंथालयाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मोदींचे परराष्ट्र  धोरण : सातत्य, स्थित्यंतर आणि आव्हाने’ यावर ते बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी न्या. अंबादास जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले. यावेळी प्रश्नोत्तरेही रंगली.

पुढे बोलताना ते म्हणाले, चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला, हे वेपन कुणाविरुद्ध वापरला जाऊ शकले असते, तर अर्थातच भारताविरुद्ध. चीनमध्ये या कोरोनामुळे ७० हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत. मात्र, ते हे जाहीर करीत नाहीत. या कंपन्या बंद पडल्यामुळे आणि चीनच्या स्वस्त वस्तू भारतात येणे बंद झाल्यामुळे महागाई वाढणार, हे निश्चित. ५७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू भारत चीनकडून खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले

चीनच्या पलीकडे आपली परराष्ट्रनीती जात नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निदान परराष्ट्र धोरणावर चर्चा तरी सुरू झाली. नाही तर आपली परराष्ट्र धोरणाबद्दलची रुची पाक-चीनच्या पुढे जात नाही. मोदींनी आतापर्यंत ८२ देशांचे दौरे केले. दौऱ्यांच्या फलश्रुतीपेक्षा खर्च किती झाला यावरच चर्चा जास्त होते. भारतात परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण झाले नाही. ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, याबद्दलची खंत देवळाणकर यांनी व्यक्त केली. 

मोदींच्या दौऱ्यांमुळे ३२० अब्ज डॉलर्स भारतात २०१४ ते २०२० यादरम्यान मोदींनी केलेल्या परदेश दौऱ्यांवर ४४६ कोटी रु. खर्च झाले. अमेरिका- रशियाच्या प्रमुखांच्या १० टक्केही दौरे मोदी करीत नाहीत. मागील पाच वर्षांत मोदींच्या दौऱ्यांमुळे ३२० अब्ज डॉलर्स भारतात आले. त्या तुलनेत दौऱ्यांवर झालेला खर्च नगण्यच आहे, असे  त्यांनी नमूद  केले. आण्विक उत्तरदायित्व विधेयक संसदेत संमत होत नाही तोपपर्यंत भारतात न्युक्लिअर प्लँट लागणार नाहीत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादchinaचीन