शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : दिलासा ! औरंगाबाद महापालिकेने दिली १० हजार रेमडेसिविरची ऑर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 14:11 IST

corona virus शहरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर घाटी रुग्णालयासह इतर ठिकाणी महापालिकेने इंजेक्शन दिले.

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनानेदेखील १५ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद शहरात मात्र इंजेक्शनचा मुबलक साठा होता; पण आता हे इंजेक्शन संपल्यामुळे आणखी १० हजार इंजेक्शन मागविण्यात आल्याचे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे यापूर्वीच महापालिकेने १० हजार इंजेक्शन खरेदी केले होते; पण शहरात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर घाटी रुग्णालयासह इतर ठिकाणी महापालिकेने इंजेक्शन दिले. आता महापालिकेकडील साठा संपत आल्याने आणखी १० हजार इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे. त्यातील आवश्‍यक साठा लवकरच मिळेल, तसेच जिल्हा प्रशासनानेदेखील १५ हजार इंजेक्शनची मागणी केली आहे.

दिवसभरात ६ हजार नागरिकांची कोरोना तपासणी

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी शहरात ६ हजार २६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. अँटिजन पद्धतीने ३ हजार ५१७ जणांची टेस्ट केली. त्यात १३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. २ हजार ५०९ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल महापालिकेला शनिवारी सकाळी प्राप्त होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका