शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

corona virus in Aurangabad : मुंबईत कर्तव्य बजावून परतलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 13:54 IST

corona virus in Aurangabad : १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले.

ठळक मुद्देएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्हेंटिलेटर मिळाला नसल्याचा नातेवाइकांचा आरोप

औरंगाबाद : मुंबईतील बेस्ट वाहतुकीसाठी कर्तव्य बजावून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाच्या वाहकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या वाहकाचा दुर्दैवाने साेमवारी मृत्यू झाला.

शेकनाथ शंकर सिरसाठ (४९) असे मयत वाहकाचे नाव आहे. शेकनाथ सिरसाठ हे सिल्लोड आगारात कार्यरत होते. ते १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले. येथे आल्यानंतर १९ एप्रिल रोजी त्यांनी कोरोना तपासणी केली. २० एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रारंभी ४ दिवस त्यांच्यावर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले; परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. प्रशासनाकडून सदर वाहकाच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्यात आली, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

व्हेंटिलेटरची शोधाशोधशेकनाथ सिरसाठ यांचे नातेवाईक विजय कळम म्हणाले, शहरात व्हेंटिलेटरची शोधाशोध केली; परंतु कुठेही ते उपलब्ध झाले नाही. ऑक्सिजन देऊन उपचार केले. अखेर त्यांना मृत्यूने गाठले. एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण होत आहे.

५० लाखांचा विमा कवच मिळावाअन्य विभागातून मुंबईला चालक-वाहकांना पाठविणे बंद झाले आहे; परंतु औरंगाबादेतून कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविणे सुरूच आहे. हे बंद झाले पाहिजे. जे कर्मचारी कोरोनाने मृत्यू पावले, त्यांच्या नातेवाइकांना ५० लाखांचे विमा कवच दिले पाहिजे.- बाबासाहेब साळुंके, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या