शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कंत्राटी कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 20:38 IST

महापालिकेचा पन्नास टक्के कारभार सध्या कंत्राटी कर्मचाºयांवर अवलंबून आहे. या कर्मचाºयांनी शंभर टक्के कामबंद केल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन आजही महापालिकेतर्फे सुरू आहे. या कामासाठी प्रत्येक रिक्षावर कंत्राटी पद्धतीने चालक नियुक्त केले आहेत. पाणीपुरवठ्यासाठीही १०० पेक्षा अधिक लाईनमन नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाºयांनी कामबंदचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

महापालिकेचा पन्नास टक्के कारभार सध्या कंत्राटी कर्मचाºयांवर अवलंबून आहे. या कर्मचाºयांनी शंभर टक्के कामबंद केल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांमध्ये मनपाने मोठ्या प्रमाणात आऊटसोर्र्सिंग केले. कचरा संकलन करण्यासाठी ३०० पेक्षा अधिक रिक्षा आहेत. महापालिकेच्या मालकीच्या शंभरपेक्षा अधिक रिक्षा आहेत. या रिक्षा चालविण्यासाठी मनपाने कंत्राटी पद्धतीवर चालक नियुक्त केले आहेत. चालकांची संख्याही १०० पेक्षा अधिक आहे. समांतर जलवाहिनीच्या कंपनीने पाणीपुरवठ्यासाठी १०० पेक्षा अधिक लाईनमन नियुक्त केले होते. मनपाकडे पाणीपुरवठ्याचा भार आल्यानंतर मनपाने कंपनीकडील सर्व लाईनमन कंत्राटी पद्धतीवर घेतले. अलीकडेच घनकचरा विभागासाठी ८० माजी सैनिक नेमण्यात आले. या कर्मचाºयांना मागील तीन महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही.

प्रशासनाकडे चार ते पाच महिन्यांपासून थकबाकी असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. कंत्राटदाराने आपल्या खिशातील पैसे टाकून दोन महिने कर्मचाºयांचा पगार केला. आता आमचीही क्षमता संपल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, मनपा प्रशासन कर्मचाºयांचा पगार करीत नसल्याने कर्मचाºयांनी मंगळवारी काम बंदचा इशारा संबंधित विभागाला दिला आहे.

संगणक आॅपरेटरचा पगारही लांबलामहापालिका मुख्यालय, वॉर्ड कार्यालयात खाजगी एजन्सीमार्फत १२५ पेक्षा अधिक संगणक आॅपरेटर नेमण्यात आले आहेत. या कर्मचाºयांनाही दोन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यास मनपाचा अर्ध्याहून अधिक कारभार ठप्प होण्याची भीती आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद