शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
3
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
4
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
5
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
6
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
7
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
8
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
9
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
10
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
11
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
12
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
13
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
15
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
16
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
17
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
18
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
19
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
20
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

वेरुळ महोत्सवात हवे सातत्य

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

औरंगाबाद : औरंगाबादेतील वेरूळ महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, मुंबईतील एलिफंटा आणि काला घोडा महोत्सव, तर मध्यप्रदेशातील खजुराहो महोत्सव आदी स्वत:च्या

औरंगाबाद : औरंगाबादेतील वेरूळ महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, मुंबईतील एलिफंटा आणि काला घोडा महोत्सव, तर मध्यप्रदेशातील खजुराहो महोत्सव आदी स्वत:च्या शहरातील समृद्ध सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात. दरवर्षी देश- विदेशातील पर्यटक या महोत्सवाचे औचित्य साधून पर्यटनाचे नियोजन करतात. औरंगाबादचा वेरूळ महोत्सव हा आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणून ओळखला जातो. या महोत्सवाला अस्सल चाहत्यांची उपस्थिती लाभते. हा महोत्सव दरवर्षी व्हावा, जिल्हा प्रशासनाने सातत्य ठेवावे, महोत्सवाचा दर्जा टिकून ठेवावा, अशा अपेक्षा या क्षेत्रातील जाणकार मंडळींनी व्यक्त केली आहे.उद्देश जपला गेला पाहिजेआंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा महोत्सव असल्याने महोत्सवात सातत्य असावे. ज्या उद्देशाने तो सुरू झाला तो उद्देश जपला गेला पाहिजे. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या आपल्या ऐतिहासिक शहरात वाढेल. - दिलीप शिंदे (मुंबई)संस्कृती टिकून राहीलमहोत्सवामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव असल्याने या महोत्सवात राष्ट्रीय दर्जाचे कलाकार तयार होण्यास संधी असते. महोत्सवामुळे शहराची संस्कृती टिकवून ठेवण्यास मदत होते, अशा महोत्सवांमध्ये खंड पडायला नको. - विजय न्यायाधीश समाजाने पुढाकार घ्यावा पर्यटकांना आकर्षित करतील, अशा बऱ्याच बाबी शहरात आहेत. या स्थळांकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. जागतिक पातळीवर पर्यटन मार्केटिंग केले जावे. महोत्सव काळात पर्यटन स्थळांना भेटी देणे, पॅकेज ठरवले गेले पाहिजे. - दत्ता जोशीदरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने महोत्सवाच्या सादरीकरणाला अडथळे येत आहेत.कला आणि संस्कृतीची जपणूक करणाऱ्या महोत्सवांमध्ये सातत्य असणे खूप गरजेचे आहे. यंदाचा वेरूळ महोत्सव नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. महोत्सव हा शानदार व्हावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर महोत्सवाची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महोत्सवाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकतीच कुठे घेतली जाऊ लागली असतानाच २००८ पासून हा महोत्सव बंद पडला. या वर्षात रद्द झाला २००८ - मुंबई हल्ला२००९ - स्वाईन फ्लूच्या साथीमुळे (पुण्याचा सवाई महोत्सवही रद्द झाला होता.)२०१० - शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे कारण२०११ - २६ ते २९ जानेवारी महोत्सव२०१३ - मराठवाड्यातील भीषण दुष्काळ