शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:38 IST

महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून २०४ कर्मचाºयांनी आपल्या कुटुंबियांसह मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून २०४ कर्मचाºयांनी आपल्या कुटुंबियांसह मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. सकाळीच महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलन सोडण्याची विनंती केली. परंतु आयुक्त आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाºयांनी घेतल्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.

महानगरपालिकेमध्ये २० ते २५ वर्षांपासून २०४ कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. त्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्याबद्दल १९ जुलै १९९९ मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मनपातील रिक्त जागांवर या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रस्ताव अलीकडेच ११ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अद्याप त्यावरही कार्यवाही करण्यात आली नाही.

मनपाच्या आस्थापनेवर वर्ग- ३ आणि वर्ग- ४ मध्ये ७०० पदे रिक्त आहेत. या जागांवर रोजंदारी कर्मचाºयांना सामावून घ्यावे, अशी मागणी आहे. सोमवारपासून कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमाने कर्मचाºयांनी मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरूकेले. सायंकाळपर्यंत आयुक्त आंदोलनाकडे गेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी गौतम खरात, गौतम लांडगे यांची उपस्थिती होती. नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी पाठिंबा दिला. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद