शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:38 IST

महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून २०४ कर्मचाºयांनी आपल्या कुटुंबियांसह मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून २०४ कर्मचाºयांनी आपल्या कुटुंबियांसह मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. सकाळीच महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलन सोडण्याची विनंती केली. परंतु आयुक्त आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाºयांनी घेतल्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.

महानगरपालिकेमध्ये २० ते २५ वर्षांपासून २०४ कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. त्यांना मनपाच्या सेवेत कायम करण्याबद्दल १९ जुलै १९९९ मध्ये प्रशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मनपातील रिक्त जागांवर या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रस्ताव अलीकडेच ११ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अद्याप त्यावरही कार्यवाही करण्यात आली नाही.

मनपाच्या आस्थापनेवर वर्ग- ३ आणि वर्ग- ४ मध्ये ७०० पदे रिक्त आहेत. या जागांवर रोजंदारी कर्मचाºयांना सामावून घ्यावे, अशी मागणी आहे. सोमवारपासून कामगार शक्ती संघटनेच्या माध्यमाने कर्मचाºयांनी मनपासमोर अन्नत्याग आंदोलन सुरूकेले. सायंकाळपर्यंत आयुक्त आंदोलनाकडे गेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी गौतम खरात, गौतम लांडगे यांची उपस्थिती होती. नगरसेविका कीर्ती शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी पाठिंबा दिला. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद