शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:18 IST

हाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रासह देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ६० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’ काढली आहे. या यात्रेची सुरुवात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करून रविवारी (दि.८) झाल्याची माहिती आयोजक राजेश मुंडे यांनी दिली.देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँगे्रस पक्षाने विकास केलाच नसल्याचा आरोप भाजपचे नेते सतत करतात. या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या युवकांनी एकत्र येऊन कराड ते दिल्ली ‘स्मरण यात्रा’चे आयोजन केले आहे. या यात्रेत ज्याठिकाणी भेट देण्यात येईल, त्याठिकाणच्या काँग्रेस पक्षाच्या दिवंगत नेत्याला अभिवादन करून त्यांच्या स्मृतिस्थळावरील मूठभर माती घेण्यात येणार आहे. या अभिनव मोहिमेची सुरुवात महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळापासून करण्यात आली.या मोहिमेत कराड, वारणा, इस्लामपूर, सांगली, अकलूज, लातूर, नांदेड, गंगाखेड, वसमत, हिंगोली, पुसद, यवतमाळ, पवनार येथील गांधी आश्रम, नागपूर, काटोल, अकोला, बुलडाणा, सोयगाव, औरंगाबाद, वैजापूर, लोणी, संगमनेर, पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, ग्वाल्हेर, दौसा येथून दिल्लीतील महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाट येथे यात्रेचा समारोप २२ जुलै रोजी केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत होणारआहे.या यात्रेत निवडलेल्या ठिकाणी समृद्ध नेतृत्वाने केलेल्या कार्याला, कर्तृत्वाला उजाळा दिला जाणार आहे. यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, जवाहरलाल दर्डा, राजारामबापू पाटील, बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव मोहिते पाटील, भाऊसाहेब थोरात, तात्यासाहेब कोरे, डॉ. रफिक झकेरिया यांच्यासह इतर नेतृत्वांनी महाराष्ट्रासह देश सक्षम केल्याची जाणीव करून देण्यात येणार असल्याचेही राजेश मुंढे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्ली