शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

योजनेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 23:14 IST

पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे;

पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे; मात्र या योजनेसाठीचे नियम, अटींचे निर्देश पंचायत समिती स्तरापर्यंत अद्याप पोचले नसल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे. जि प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटातटात वाद निर्माण होत आहेत .दारिद्र्यरेषेअंतर्गत व इतर बेघर कुटुंबांना स्वत:चे हक्कांचे छत देण्याचा भाग म्हणून इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना आणि रमाई आवास योजना अशा तीन योजना २०१५-१६ पर्यंत चालू आहेत. या योजना केंद्र सरकारच्या निधीमधून राबवल्या जातात. शासकीय पाहणी अहवालानुसार गुणानुक्रमानुसार प्राधान्य देण्यात आले. या पद्धतीने प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली .गावपातळीवर राजकारणदारिद्र्यरेषेअंतर्गत येणाऱ्या कुटुम्बांची प्रतीक्षा यादी संपुष्टात आलेली आहे . नवीन यादी तयार करण्याचे काम चालू आहे . अशा स्थितीत गावपातळीवरील पुढारी राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळी माहिती सांगून जि प निवडणुकीचा ‘तवा’ गरम ठेवला जातो आहे .घरकुलासंदर्भात आमच्याकडे स्पष्ट निर्देश आलेले नाहीत . त्यामुळे योजना कशी असेल याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. सध्यातरी नवीन घरकुलासंदर्भात कुठलेही आदेश आले नसल्याचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर केकान म्हणाले. (वार्ताहर)