शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

शाळांतील संगणक कक्ष धूळ खात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:25 AM

विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत. मात्र त्यातील बहुतांश बंदच आहेत. त्यामुळे या संगणकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.हिंगोली जिल्ह्यात जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासन योजनेसह खासदार, आमदारांच्या निधीतून अनेक ठिकाणी संगणक कक्ष उभारणी केली होती. यात बहुतेक शाळा या माध्यमिकच्या आहेत. मात्र हे संणगक कालओघात बंद पडले आहेत. काही ठिकाणी या मुलांना शिक्षण देण्यासाठी संगणक शिक्षक होते. नंतर त्यांनाही सर्व शिक्षातील तरतूद बंद झाल्याने कमी करण्यात आले. त्यामुळे हे संगणक धूळ खात पडले. तर इतर शिक्षकांना फारसे संगणक ज्ञानच नसल्याने त्यांनीही कधी धूळ झटकण्याचा प्रयत्न केला नाही. आता यातील किती संगणक वापरण्यायोग्य उरले हाही शोधाचाच विषय आहे. बोटावर मोजण्याइतक्या शाळांत मात्र ही यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र या संगणकांची दुरुस्ती केल्यास अनेक शाळांमध्ये पुन्हा निदान संगणक साक्षरतेचे काम तरी करणे शक्य आहे.