शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

करमाड रेल्वे अपघाताची ट्रायल घेतली; कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून चौकशी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:50 IST

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाद दरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले.

ठळक मुद्देकरमाड रेल्वे अपघातात १६ मजूर चिरडले गेले होते

औरंगाबाद : बदनापूर - करमाडदरम्यान झालेल्या अपघाताची सिकंदराबाद येथील कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस)यांच्याकडून सोमवारी औरंगाबाद रेलवेस्टेशनवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अपघातातील चालकाने सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्याच वेळेत रेल्वेच्या दोन ट्रायल घेण्यात आल्याचे समजते. त्यातून अपघात नेमका कसा घडला, हे जाणून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

चौकशीसाठी जालना ते औरंगाबाददरम्यानचे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. या चौकशीतून या अपघातास कोण जबाबदार आहे, हे समोर येणार आहे. सिकंदराबाद विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांच्याकडून ही चौकशी करण्यात येत आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ते सामान्य नागरिक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी या घटनेची चौकशी आहेत. सामान्य नागरिक तसेच ज्यांकडे या अपघाताविषयी काही पुरावा आहे, त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या