शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

दिलासादायक ! ग्रामीणमध्ये नव्या कोरोना रुग्णांत ८० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:24 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम २६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले होते.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने १५ हजारांचा आकडा पार ग्रामीण भागातील मृत्यूदर २.२ टक्के एवढा आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज निदान होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांत ८० टक्के घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात दररोज शंभरांवर रुग्णांचे निदान होत गेले. हा आकडा कधी दीडशे पारही झाला; परंतु गेल्या काही दिवसांपासून दररोज २० पेक्षा कमी रुग्णांचे ग्रामीण भागात निदान होत आहे. 

जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वप्रथम २६ एप्रिल रोजी दौलताबाद येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही झपाट्याने कोरोनारुग्णांत वाढ झाली. आजघडीला ग्रामीण भागातील रुग्णसंख्येने १५ हजारांचा आकडा पार केला आहे. ग्रामीण भागात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांत सर्वाधिक वाढ झाली. रोज १०० ते १५० च्या दरम्यान रुग्णांचे निदान होत गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणेची मोठी कसरत होत होती. ऑक्टोबरनंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. नोव्हेंबरमध्ये त्यात आणखी घट झाली. त्यानंतर आता गेल्या १० दिवसांपासू दररोज १२ ते २० च्या संख्येत कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. 

मृत्यूदर २.२ टक्केग्रामीण भागात आतापर्यंत ३३४ रुग्णांचे निदान झाले आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर २.२ टक्के एवढा आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडा दिलासा मिळाला आहे, परंतु शहरातील मृत्यु दर तुलनेत अधिक आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस