शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबरोबर शहरात थंडीची लाट, गार वारे, ढगाळ वातावरणाने हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:47 IST

गाळ वातावरणाबरोबर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले.

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर शहरात थंडीची लाट आली असून, मंगळवारी कडाक्याच्या थंडीने संपूर्ण शहराला हुडहुडी भरली. शहरावर दिवसभर धुक्याची चादर पसरली होती.

शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण शहर सकाळी धुक्यात बुडाले. अगदी दुपारपर्यंत धुक्याची चादर शहरावर कायम होती. शहर परिसरातील डोंगर दिसेनासे झाले होते. ढगाळ वातावरणाबरोबर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले. दुपारी काही मिनिटांसाठी सूर्यदर्शन झाले. शहरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात वाढ झाली, परंतु वातावरणातील बदलामुळे कडाक्याच्या थंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागले. उबदार कपडे परिधान करूनच नागरिकांनी घराबाहेर पडण्यास प्राधान्य दिला. शहरात नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून थंडी गायब झाली होती. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून थंडीने पुनरागमन केले आहे.

असे राहिले तापमानशहरात सोमवारी कमाल तापमान २७.८ आणि किमान तापमान ११.० अंश सेल्सिअस होते. मंगळवारी कमाल तापमान २५.५ आणि किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे.

महिनाभरापूर्वीच अशीच स्थितीशहरात १ डिसेंबर रोजीही अचानक थंडी वाढली होती. या दिवशीही शहरात ढगाळ वातावरणामुळे गारव्यात प्रचंड वाढ झाली होती. अशाच वातावरणाचा नागरिकांना मंगळवारी पुन्हा एकदा अनुभव आला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण