शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

कोरोनामुक्त कागजीपुऱ्यात ४ थी ते ८ वीचे वर्ग सुरु; मित्रांच्यासोबतीने बालकांचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:07 IST

as corona's second wave decreased Schools Starts again : औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्दे शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते. 

खुलताबाद ( औरंगाबाद ) : कोरोनामुक्त कागजीपुरा येथील जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी ते ८ वीचे वर्ग आज गुरूवारपासुन सुरू करण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतस्तरावर संरप़च व शालेय समितीने कोरोना नियमांचे पालनकरून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. शाळेमध्ये मित्रांच्यासंगतीने विद्यार्थ्यांनी उत्साहात आगमन केल्याचे चित्र होते. 

कोरोनामुक्त असलेल्या गावांत, सरपंचाच्या अध्यक्षतेखालील समितीचा ठराव घेऊन पालकांच्या लेखी संमतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनामुक्त ४४६ गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गुरुवारी पहिल्यांदा शाळांची घंटा वाजली. ग्रामीण भागात ५९५ गावांत ८५२ शाळा आहेत. १६ जूननंतर एकही कोरोनाचा रुग्ण न आढळलेली ४४६ गावे आहेत. शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते. 

कागजीपुरा येथे सरपंचाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गाव शंभर टक्के कोरोनामुक्त गाव असल्यामुळे ४थी ते ८ वी पर्यंत वर्गसुरु करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या बैठकीस सरपंच नाजरीन साजीद कुरैशी, उपसरपंच शेख अहेमद, तलाठी आर. डी. कराळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहमंद अलताफ हुसेन,वैद्यकीय अधिकारी डाॅ. बी. आर. पांडवे, ग्रामसेवक व्ही. एम. आदमवाड,केंद्रप्रमुख के ई गायकवाड , मुख्याध्यापक आस्मा बीबी मोहमंद हाफीज उपस्थित होते. यानंतर आजपासून येथील शाळा सुरु करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. आज ४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नियमानुसार अर्धे विद्यार्थी एकदिवसाआड बोलविण्यात येत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. 

गाव कोरोनामुक्त करणे आणि ठेवण्याचे असेल आव्हानजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णवाढ कमी असली तरी अद्यापही दोन अंकी वाढ सुरूच आहे,तर दोनशेहून अधिक गावे सध्याही बाधित आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, तर शाळा सुरू झाल्यावर गावात रुग्ण आढळला, तर शाळा बंद करण्यात येईल. त्यामुळे गावकऱ्यांवरही गाव कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आता असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSchoolशाळा