शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कचऱ्यामुळे शहर बकाल झाले आहे ; राज ठाकरेंची नाव न घेता सेना-भाजपवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:35 IST

कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

औरंगाबाद : कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहर बकाल होत आहे. आमच्या हातात सत्ता असल्याने नाशिकमध्ये पाच वर्षात कचरा प्रश्न सोडवला.येथे २५ वर्षात परिस्थिती तशीच आहे. कचरा वर्गीकरण, त्याचे व्यवस्थापन पहायचे असेल तर नाशिकला या असा टोला त्यांनी सेना-भाजपचे नाव न घेता लगावला. 

मनसेही सत्तेत येणार शिवसेनेला पूर्वी मवाल्यांची शिवसेना म्हणून ओळखली जायची पण त्यानंतर ती सत्तेत आली. मनसेची ओळख आता अशी असेल तर आम्ही लवकरच सत्तेत येऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी युवेली एका प्रश्नावर दिली

भाजप ईव्हीएम मुळे सत्तेत भाजपच्या निवडणुकीतील विजयावर बोलताना राज ठाकरे भाजप ईव्हीएममुळे जिंकत असल्याचे आरोप करत, ईव्हीएम मशीन मधे घोळ आहे, एखाद्या उमेदवारांना शून्य मते कशी काय पडू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. 

सेना-भाजप सत्ता येणार नाही  २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, यापुढे सेना-भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की आहे. आम्ही यासाठी वेगळी रणनिती आखणार आहोत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न