शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे शहर बकाल झाले आहे ; राज ठाकरेंची नाव न घेता सेना-भाजपवर टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:35 IST

कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

औरंगाबाद : कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहर बकाल होत आहे. आमच्या हातात सत्ता असल्याने नाशिकमध्ये पाच वर्षात कचरा प्रश्न सोडवला.येथे २५ वर्षात परिस्थिती तशीच आहे. कचरा वर्गीकरण, त्याचे व्यवस्थापन पहायचे असेल तर नाशिकला या असा टोला त्यांनी सेना-भाजपचे नाव न घेता लगावला. 

मनसेही सत्तेत येणार शिवसेनेला पूर्वी मवाल्यांची शिवसेना म्हणून ओळखली जायची पण त्यानंतर ती सत्तेत आली. मनसेची ओळख आता अशी असेल तर आम्ही लवकरच सत्तेत येऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी युवेली एका प्रश्नावर दिली

भाजप ईव्हीएम मुळे सत्तेत भाजपच्या निवडणुकीतील विजयावर बोलताना राज ठाकरे भाजप ईव्हीएममुळे जिंकत असल्याचे आरोप करत, ईव्हीएम मशीन मधे घोळ आहे, एखाद्या उमेदवारांना शून्य मते कशी काय पडू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. 

सेना-भाजप सत्ता येणार नाही  २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, यापुढे सेना-भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की आहे. आम्ही यासाठी वेगळी रणनिती आखणार आहोत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न