शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

सिडकोवासीयांना नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:06 IST

कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-६ येथील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कब्रस्तानालगत असलेल्या सेंट्रल नाक्याला पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरानाका करून टाकले आहे. कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे. मनपा, राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिडकोतील नागरिक ‘कचरानाक्या’च्या विरोधात जनआंदोलनाच्या तयारीत आहेत.१२२ दिवसांपासून शहरातील कच-याच्या प्रक्रियेसाठी काहीही निर्णय झालेला नाही. २१ फेबु्रवारी रोजी मनपाने नारेगाव, मांडकी परिसरातील आंदोलकांना १५० दिवसांत कच-यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. १२२ दिवस संपले आहेत, अजून पालिकेला काहीही करता आलेले नाही. त्यामुळे नारेगावच्या आंदोलकांनी मनपावर जो अविश्वास दाखविला होता, तो खरा होता की काय, असे वाटू लागले आहे.पावसामुळे शहरातील कच-याचे ढीग कुजू लागले आहेत. १२२ दिवसांत मनपाने वाटेल तेथे डम्पिंग ग्राऊंड केले आहे. त्यामुळे त्या कच-यातून आता चोहोबाजूने दुर्गंधी सुटली आहे. जोरदार पाऊस झाला तर शहरातील प्रत्येक कानाकोप-यातून पुरलेला व साचलेला कचरा रोगराईयुक्त हवा निर्माण करील. ज्यामुळे मोठी समस्या शहराला भेडसावील. महिला व बाल आरोग्य कच-याच्या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. दिवसभर सिडकोतील एन-१, बजरंग चौकापर्यंत तर इकडे आझाद चौकापर्यंत कच-याची दुर्गंधी पसरते आहे. भर लोकवस्तीमध्ये कचरा डेपो असला तरी त्यावर प्रक्रिया करण्याची तसदी पालिका घेत नसल्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नcidco aurangabadसिडको औरंगाबाद